News
पुण्यातील एकतानगरमधील इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे सोसायटीतील अनेक नागरिक रात्रीपासून घरातच अडकले आहेत.
Mumbai Monorail Stuck: मुंबईत मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांची अखेर 2 तासांनी सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर 582 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.
ठाण्यासह रत्नागिरी, जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे.
7. मिरा-भाईंदर मतदारसंघाचे प्रथम आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांचे निधन; सरपंच ते आमदारकी पर्यंतचा प्रवास; राजकीय वर्तुळात शोककळा ...
मुंबईत घडलेल्या घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ...
रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे. तब्बल साडेतीनशे लोकांना बाहेर काढण्यात आले असले तरी, अनेक प्रवासी अजूनही मोनोरेलमध्ये ...
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
लोणावळा, जी पर्यटन नगरी म्हणून ओळखली जाते, तिथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवघ्या दहा तासांत दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद ...
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आला आहे. नदीकिनाऱ्यावरील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावरून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. कुर्ला आणि दादर दरम्यान ट्रॅकवर पाणी ...
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results