Nuacht

मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचे काम लवकरात ...
कुणाचे कौतुक करायचे असेल तर, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पुष्पगुच्छ देण्याऐवजी एक चॉकलेट देऊन तोड गोड करतात.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडवली. अनेक भागात पाणी साचले. रेल्वे ...
मागील अनेक दिवसांपासून मंदावलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार पुनरागमन केले.
एआय ही अशी एकच शाखा नाही. तिच्या अनेक उपशाखा आहेत. शिवाय ‘एआय शिकणं’ असं काही नसतं; असंही आपण म्हणू शकतो. याचं कारण म्हणजे ...
या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील ‘जीएस ३’ या पेपरबाबत जाणून घेणार आहोत. या पेपरमधील समाविष्ट विषयांच्या विविधतेमुळे या ...
इस्रायलने १३ जून रोजी इराणवर हल्ला केला आणि जगाला एका संकटाच्या तोंडाशी आणून ठेवले. हा हल्ला इराणच्या परमाणू संशोधन केद्रांवर ...
गेल्या काही दिवसांमध्ये दुर्घटनांचे सत्रच सुरू आहे. एका दुर्घटनेने हबकून जावे तोवर पुढची त्याहून भीषण दुर्घटना घडताना दिसत ...
देशभरात सध्या सोयाबीनचा प्रश्न गंभीर झाला आहे. अगदी निती आयोगानेही सोयाबीन प्रश्नी घेतलेल्या भूमिकेवरून टीकेची झोड उठवली जात ...
‘ताबडतोब भेटायला या’ असा निरोप दिल्लीतील चाणक्यांकडून मिळताच एकनाथराव चमकलेच. बोलावण्यामागचे कारण काय असेल? राज्याचा प्रमुख ...