সংবাদ

संपूर्ण पर्युषण पर्वामध्ये कत्तलखाने बंद ठेवण्यासंदर्भात जैन समाजाने आता कोर्टात धाव घेतली आहे. मुंबईत २४ आणि २७ ऑगस्टला ...
जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील वरखेडे येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेचा ...
अमेरिकेच्या धर्तीवर राज्याच्या कारागृहातील कैद्यांची मानसिक तपासणी करण्यात येणार आहे. मानसिक संतुलन योग्य असेल तर पुनर्वसन ...
वर्धा (Wardha)  जिल्ह्यातील खडकी इथं कारचा भीषण अपघात (Car Accident)  झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला ...
नाशिकच्या (Nashik) जुने नाशिक परिसरातील दोन मजली इमारत कोसळल्याची (building collapsed)  घटना घडली आहे.  या घटनेत सहा ते सात ...
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत Shashank Rao पॅनेलने सर्वाधिक चौदा जागा जिंकत एकतर्फी विजय ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे चित्र समोर येत आहे. मराठवाड्यात पावसाचा सर्वाधिक फटका ...
पुण्यातील एकतानगर परिसरात दरवर्षी पावसाळ्यात सोसायट्यांमध्ये पाणी शिरते. यंदाही नदीचे पाणी शिरल्याने अग्निशमन दलाने ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत 130 वे घटनादुरुस्ती विधेयक मांडले. काँग्रेस, एमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या ...
राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुका पक्षीय पातळीवर झालेल्या नसतानाही, या निकालांकडे राजकीय 'लिटमस टेस्ट' म्हणून पाहिले जात आहे ...
राजकीय प्रयत्नांवरून सध्या चर्चा सुरू आहे. काही नेत्यांनी रस्त्यावर उतरून काम केले नाही, अशी टीका केली जात आहे. संदीप आचार्य ...
मंत्री नितेश राणे यांनी यंदाच्या वर्षी वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले आहे. वराहला विष्णूचा अवतार मानले ...